क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश
मुंबई :: अटीतटीच्या लढतीत भारताची श्रीलंकेवर दोन धावांनी मात.
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
(मुंबई) :: अटीतटीच्या लढतीत भारताची श्रीलंकेवर दोन धावांनी मात.
मुंबई येथे झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या पहिल्या t20 लढतीत भारताने श्रीलंकेवर दोन धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 -0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किसन 37, दीपक हुडा 41, अक्षर पटेल 31, यांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 163 धावांचे लक्ष व उभे केले या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 20 षटकात 160 धावा करून बाद झाला श्रीलंकेकडून कुसल मेंडीस 28, धसून शनाका ने 45 धावा बनवल्या, तर भारताकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणारा शिवम मावी ने 22 धावा देत 4 बळी बाद करत भारताला विजय मिळवून दिला..
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)