ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वीज तारांचे स्पार्किंग होऊन चार एकर उसाचे क्षेत्र भस्मसात लाखोंचे नुकसान.
प्रतिनिधी :-कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

लोहगाव (वार्ताहार ) राहता तालुक्यातील बाभळेश्वर बुद्रुक येथील वीज वितरण तारांच्या शाॅट सर्किट मुळे आग लागून चार एकर ऊस त्याचबरोबर ऊसातील ठिबकही जळून खाक
याबाबत सविस्तर वृत्त असे की बाभळेश्वर बुद्रुक येथील बाभळेश्वर श्रीरामपूर रोडवरील विद्या विकास पब्लिक स्कूल जवळील गट नंबर 120 मधील प्रशांत तबाजी म्हस्के यांच्या मालकीचा चार एकर ऊस व त्यातील ठिबक जळून खाक झाले आहेे
याबाबत सविस्तर वृत्त असे की बाभळेश्वर बुद्रुक येथील बाभळेश्वर श्रीरामपूर रोडवरील विद्या विकास पब्लिक स्कूल जवळील गट नंबर 120 मधील प्रशांत तबाजी म्हस्के यांच्या मालकीचा चार एकर ऊस व त्यातील ठिबक जळून खाक झाले आहेे
सदर घटना ही दुपारी चार वाजता घडली उसाचा आग लागताच शेजाऱ्यांनी संबंधित ऊस मालकाला आग लागल्याची सदर घटनेची माहिती दिली माहिती कळतच या क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धाव घेतली .त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांनी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे अग्निशामक बंबला फोन करून बोलून आग विझवण्यास प्रयत्न केला
तो पर्यंत आगीने संपूर्ण उसाला वेढा घातला होता. या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे नागरिकांच्या लक्षात येतात
आग विझवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झालेे होते. आगकाशामुळेेेे लागली या संदर्भात या ठिकाणी चर्चा होऊ लागली असता महावितरणच्या लंबलेला असलेल्या तारा शॉर्ट सर्किट मुळे सदरची आग लागली. शॉर्टसर्किटमुळेेे आगलागल्या मुळे सदर घटना घडल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून यासंदर्भात कल्पना दिली परंतु कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. महाविद्यालयाचे अधिकार्यांनी सदर घटनेस भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एकतर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे यावर्षी कुठल्याही मालाला योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकरी पूर्ण हातभार झालेला आहे त्यातच अशा घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित व्यक्त केला आहे
आग विझवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झालेे होते. आगकाशामुळेेेे लागली या संदर्भात या ठिकाणी चर्चा होऊ लागली असता महावितरणच्या लंबलेला असलेल्या तारा शॉर्ट सर्किट मुळे सदरची आग लागली. शॉर्टसर्किटमुळेेे आगलागल्या मुळे सदर घटना घडल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून यासंदर्भात कल्पना दिली परंतु कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. महाविद्यालयाचे अधिकार्यांनी सदर घटनेस भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एकतर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे यावर्षी कुठल्याही मालाला योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकरी पूर्ण हातभार झालेला आहे त्यातच अशा घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित व्यक्त केला आहे
तर महसूल खात्याचे अधिकारी व संबंधित सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे.