वैजापूर:-प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामपंचायत आगर सायगाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय श्री गणेश भास्कर जाधव यांच्या हस्ते संपन्न.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामपंचायत आगर सायगाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय श्री गणेश भास्कर जाधव यांच्या हस्ते संपन्न.
26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामपंचायत आगर सायगाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय श्री गणेश भास्कर जाधव यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर सायगाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम शालेय समितीचे अध्यक्ष श्री रामभाऊ सावळीराम वगदे यांच्या हस्ते झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अनवडे सर यांनी शाळेच्या प्रगती बाबत प्रास्ताविक केले त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष यांनी शाळेविषयी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा बाबत चर्चा करून अपेक्षित असणाऱ्या सोयी सुविधा बाबत मनोगतद्वारे ग्रामपंचायतीमार्फत सुविधा उपलब्ध होण्याबाबत मागणी केली त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय सरपंच श्री गणेश भास्कर जाधव यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करून प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंदांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सखोल असं ज्ञानप्राप्तीसाठी असणाऱ्या अविरत प्रयत्नासाठी व त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक विविध उपक्रमाबाबत शाळेतील शिक्षकांना कौतुक कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच शाळेच्या बाबतीत नवीन इमारतीबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात आश्वासन दिले त्यानंतर 26 जानेवारी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून वार्षिक स्नेहसंमेलनासाठी अत्यंत बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम केला सदर कार्यक्रमासाठी गावातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरपंच यांच्यावतीने उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व ठीक बारा वाजता मारुती मंदिरासमोरील प्रांगणात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे असे ग्रामपंचायतीचे सचिव यांनी सर्व नागरिकांना सुचित केले व त्यानंतर ठीक 12.10 वाजता 26 जानेवारी निमित्ताने ग्रामसभेचे आयोजन माननीय सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले व विषय पत्रिकेतील विषया वर सविस्तर चर्चा होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि गावातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये साधक बाधक चर्चा होऊन ग्रामसभा संपन्न झाली सदर सभेमध्ये प्रामुख्याने रोजगार हमी योजना, माझी वसुंधरा अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम विलेज अभियान, राबविणे बाबत ग्राम सभेने ठराव करून त्या दृष्टिकोनातून एकजुटीने काम करण्याचे ठरवले तसेच ग्रामपंचायत हद्दीमधील मालमत्ता धारकांना शंभर टक्के कर वसुली संदर्भात आव्हान केल्यानंतर सदर वसुली येणाऱ्या पंधरा दिवसात घेण्याचे गावकऱ्यांनी आश्वास दिल तसेच ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या मालमत्ता धारकांनी शेतवस्त्यावरील मालमत्तेचे नोंदी नमुना नंबर आठ ला घेण्यासंदर्भात ठराव घेतला अशाप्रकारे सर्व विषयावर साधक बाधक चर्चा होऊन ग्रामसभा अध्यक्षांनी संपल्याची जाहीर केले सदर सभेला उपस्थित ग्रामस्थांचे ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत सचिव श्री आर आर पवार यांनी आभार मानले.