श्रीरामपूर:-सरकारला दोन महिन्यांची मुदत देत जरांगे पाटलांचे उपोषण मागे …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
सरकारला दोन महिन्यांची मुदत देत जरांगे पाटलांचे उपोषण मागे …
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी जालना . जालन्यातील आंतरवाली सराठी येथे सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरंगे यांनी जाहीर केला . सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो असं त्यांनी जाहीर केलं . मराठा आरक्षणांसाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवुन देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला
मराठा आरक्षणाप्रश्री राज्य सरकार गंभीर असुन त्यासाठी 8 डिसेबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असं आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे Dhananjay munde meet ma n ० j Ja ra n ge ) यांनी दिलं
सरकारला दिलेली ही शेवतची वेळ असून काही दगा फटका केला तर मुंबईच्या नाड्या आवळू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं त्यावेळी शिष्टमंडळाने या घाई गडबड न करता रिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयात्न शील असल्याचे सांगितल तसेच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे
सरकारला वेळ देण्यास तयार – शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनावर बोलताना मनोज जरांगे यांनी आपन सकारात्म असल्याचं सांगितलं . सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं . त्यामुळे आजची चर्चा सकारत्मक झाल्याचं स्पष्ट झालं .
सरकारला अजुन वेळ वाढवून दिला तर काही फरक पडत नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी २ जानेवरी पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगितलं राज्य सरकारच्या शिष्ट मंडळाचे 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून घावी अशी मागणी केली होती.