कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-खटाव माण ऍग्रो कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

खटाव माण ऍग्रो कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ.

मायणी प्रतिनिधी—खटाव माण तालुक्यातील जनतेची अस्मिता असणाऱ्या खटाव माण ऍग्रो कारखान्याचा पाचवा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात पार पडला प्रारंभी प्र कारखान्याच्या वजन काट्यावर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे व त्यांच्या सुविध पत्नी पत्नी सौ इंदिरा घारगे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर कारखान्याच्या गव्हाणी मध्ये ऊस टाकण्यात आला नंतर झालेल्या कार्यक्रमांमध्ये आपल्या प्रास्ताविक भाषणात मनोज घोरपडे यांनी सांगितले की 2017 -मध्ये तीन लाख18 हजार हजार मॅट्रिक् टनाचे गाळप करण्यात आले करण्यात आले तर 2020 मध्ये पाच लाख सात हजार मॅट्रिक टणाचे गाळप करण्यात आले तर 21 -22 मध्ये मध्ये सात लाख 92 हजार तर 22 23 मध्ये सहा लाख 21 हजार टनाचे गाळप करण्यात आले सिंगल स्ट्रोक एफआरपी पहिल्या गळीत हंगामापासून दिला आहे आता पंधरा दिवसात डिस्टलरीचे उद्घाटन होणार आहे दररोज एक लाख वीस हजार लिटर उत्पादन घेणार आहोत घेणार आहोत आता उत्तम दर ,अचूक काटा, व पंधरा दिवसात पेमेंट या तत्त्वावर कारखाना चालणार आहे याप्रसंगी श्री व सौ महेश जाधव जाधव श्री व सौ विनायक घोरपडे श्री व सौ रमेश साळुंखे श्री व सौ संभाजी ढगे श्री व सौ बाळासाहेब जगताप श्री व सौ अमर देशमुख अशा अकरा पूजेला बसलेल्या 11 जोडप्यांचा ज सत्कार करण्यात आला करण्यात आला
कारखान्याचे को _चेअरमन मनोज घोरपडे यांनी सांगितले की यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे तरी पण आम्ही दररोज एक लाख वीस हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेणार आहोत घेणार आहोत साखरेसाठी कमीत कमी केमिकल वापरून दर्जेदार साखर निर्मितीकडे आमचे लक्ष आहे तसेच शेतकऱ्यांचे पैसे पंधराच दिवसात देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत तरी शेतकऱ्यांनी कसलीही चिंता न करता कारखान्याला ऊस घालावा असे आवाहन त्यांनी केले नंतर झालेल्या झालेल्या भाषणात प्रभाकर घार्गे यांनी सांगितले की सांगितले की खटाव माण तालुक्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही कारखान्याबाबत विरोधकाकडे एकही मुद्दा नाही म्हणून त्यांनी वजन काट्याचा मुद्दा पुढे केला आहे शेतकऱ्यांनी आपला ऊस वजन करून आणावा तसेच या कारखान्याचे वजन एकदम करेक्ट आहे कारखाना परिपूर्ण करण्याचे काम आम्ही या पाच वर्षात केले आहे आता तीस दिवसाला दोन लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे यंदाही शेतकऱ्यांना अपेक्षित दर देणार आहे देणार आहे शेतकरी हा या कारखान्याचा या कारखान्याचा काना आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे हे नाते आम्ही कायम टिकवणार आहोत या कार्यक्रमासाठी या विक्रम घोरपडे संचालक अशोक कुदळे जि प सदस्य सदस्य कृष्णा शेडगे संचालक जयंत जाधव आप्पासाहेब निकम संजीव साळुंखे पवन देशमुख महेश घार्गे संचालक
प्रीती घार्गे ,प्रकाश घार्गे , सुनील फडतरे, दीपक विधाते ,धनाजी फडतरे ,संजय बाबा घोरपडे ,अण्णासो शेळके ,अण्णा शेळके, संजय जाधव ,तात्या साबळे ,रामभाऊ खाडे श्रीनिवास देशमुख ,श्रीनिवास देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती शेवटी अशोक नलावडे यांनी सूत्रसंचालन सूत्रसंचालन व आभार मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button