ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी:-शाश्वत विकासाची कामे घेऊनच जनता दरबारी जाणार____दिलीपराव येळगावकर.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

शाश्वत विकासाची कामे घेऊनच जनता दरबारी जाणार____दिलीपराव येळगावकर.

 मायनी प्रतिनिधी___2017 या वर्षात ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली त्यानंतर आम्ही शेती पाणी प्रश्न पिण्याचा पाणी प्रश्न बंदिस्त गटारे रस्त्याचे मूलभूत प्रश्न जे अनेक वर्षे प्रलंबित होते ते शाश्वत प्रश्न सोडवूनच आम्ही जनतेच्या दरबारी जाणार आहोत अशी स्पष्ट ग्वाही दिलीपराव येळगावकर यांनी मायणी येथील स्नेह मेळाव्यात बोलताना दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की 24 बाय सात योजना
मंजूर झाली असून ही योजना मंजूर करताना विरोधकांनी अनेक अडथळे निर्माण केले परंतु त्या अडथळ्यावर मात करून आम्ही ही योजना मंजूर करून घेतली. लवकरच आम्ही या योजनेचा शुभारंभ करत आहोत टेंभूचे पाणी मायणी तलावात आल्याने मायनी क्षेत्रात हजारो हेक्टर ऊसाची लागण झाली असून शेतकरी सधन झाला आहे ही आमच्या विकासाची पोचपावती

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button