ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:- औंध घटमाथ्यावरती वर्धन कारखान्याच्या समोरील वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात.
प्रतिनिधी मुन्ना पटेल खटाव:-7249654507

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी मुन्ना पटेल खटाव –
त्रिमली येथील घाटमाथ्यावर हा अपघात झाला आहे. आज दि.2 ऑक्टोंबर 2022 रोजी सुमारे 11.30 च्या दरम्यान . औंध घाटमाथा येथे या रस्त्याला घाट वर चडून आल्यावर वर्धन कारखान्याच्या समोरील वळणाला कार कंट्रोल न झाल्याने गाडी रस्त्याकडेच्या नाल्यात जाऊन आदळली . वाहनावरील ताबा सुटल्याने 2/3 पलटी मारून थांबली. या मध्ये 2 जन जखमी आहेत .हा आपघात बघणाऱ्याचे असे म्हणणे आहे की 14 ते 15 वर्षाचा एक मुलगा गाडीच्या खिडकीतून बाहेर पडला व 2 जन सुरखरुप आहेत . अपघात होताच अपघात्रस्तांना वर्धन कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी ताबडतोब कारखान्याच्या गाडीत घालून औंध येथील सरकारी दवाखान्यात पोहचवण्यात आले.