श्रीरामपुर जिल्हा ‘ देवळाली तालुका निर्मितीसाठी राज्यपालांना निर्णय ब्राह्मण समाजाचा रक्ताने पत्र लिहिणार : राजेंद्र लांडगे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत.
श्रीरामपुर जिल्हा ‘ देवळाली तालुका निर्मितीसाठी राज्यपालांना निर्णय ब्राह्मण समाजाचा रक्ताने पत्र लिहिणार : राजेंद्र लांडगे.
शासनाला देवळाली तालुका करायचा नसेल तर नगरपालिकेचा उपयोग काय !
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) अहिल्यानगर जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थितीमुळे सर्वांगीण विकास खुंटला आहे श्रीरामपुर जिल्ह्यासाठी अनावर्ती खर्च सर्वांत कमी येणार आहे . शासनाने निकष आधारे श्रीरामपुर जिल्हा आणि देवळाली . श्रीशिवाजीनगर तालुका तात्काळ घोषना करावा . या सामाजिक मागणीला गती यावी म्हणून थेट राज्यपाल चंद्रपूरम राधाकृष्णन यांना रक्ताने पत्र लिहिणार असल्याचा इशारा श्रीरामपुर जिल्हा संघर्ष समिती आणि पसायदान बहु उद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी दिली आहे –
श्रीरामपुर जिल्हा आणि देवळाली ( श्री शिवाजीनगर ) तालुका सामाजिक प्रश्नाची आठवण म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देवळाली येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलन प्रसंगी राजेंद्र लांडगे बोलत होते याप्रसंगी राजेंद्र लांडगे म्हणाले . सन १९८२ ला देवळाली आणि राहुरी फॅक्टरी ( श्री शिवाजीनगर ) मिळून ग्रामपंचायची नगरपालिका झाली .वास्तविकता देवळाली – प्रवरा तालुका करायचा नसेल तर नगरपालिकेचा उपयोग काय असे म्हणण्याची वेळ आली आहे
तसेच अहिल्यानगर जिल्हा म्हणजे थोर अध्यात्मिक संतांची भुमी आहे श्रीरामपुर जिल्हा झाल्यास अयोध्यावासी प्रभु श्रीरामाचे कर्मभुमी ( युद्धभूमी ) असलेल्या गोदाकाठी नव्याने श्रीराम सृष्टी निर्माण होईल . त्याच बरोबर श्रीक्षेत्र पंढरपुरच्या धर्तीवर दुर्लक्षित नेवासा तीर्थक्षेत्राला देखील सर्वांगीण विकास होईन .संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० व्या जन्मोस्तव वर्षे निमित्ताने मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधान परिषद सभापती प्रा . राम शिंदे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडून जिल्हा विभाजन ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा असल्याचे लांडगे यांनी शेवटी म्हटले आहे या घंटानाद ओदोलनात जेष्ठ नागरिक संघटनेचे सुर्यभान कदम प्रगतशील शेतकरी राम शिंदे अमित कदम चर्मकार विकास संघ जिल्हाध्यक्ष विठ्ठल देवरे अनिस पठाण राजेंद्र साळवे संतोष होले उमाकांत होले शिवनाथ परदेशी . नवनाथ देसाई . यशोदीप विघे अश्पाक पठाण नदीम पठाण राजेंद्र राशन निकेत संसारे समर्थ चव्हाण तेजस पगारे गोवर्धन धोत्रे आदींनी लोकसहभाग नोंदवला आहे.