
*नमस्कार मी अनमोल कांबळे*
*काल 5/ जून*
पर्यावरण दिन कालचा दिवस हा संपन्न झाला आणि राज्याच सोडा देशाचं सोडा तर आपल्या शहरापासून आपण चालू करू यात सर्वे जण जणू धावायला लागले पळायला लागले आणि या धावपळीच्या कार्यक्षेत्रातून स्वतः हे सिद्ध करायला लागले की आम्ही किती मोठे वृक्षप्रेमी आहोत परंतु मी स्वतः वृक्षप्रेमी असल्याने मनामध्ये खंत होती व आहे की है वृक्षप्रेमी ज्या वेळेस सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या फोडून तिच्या कुशीत बसलेल्या झाडांच्या सह्याद्रीच्या *लेकरांच्या चिंध्या करतात*
ज्यावेळेस त्या सह्याद्रीला या रुक्ष प्रेमिंची गरज असते त्या वेळेस हे वृक्षप्रेमी कुठे जातात हा देखील प्रश्न आहे *वृक्षप्रेमी म्हणजे मोठ्यांची कत्तल करून लहानांना संभाने नसून मोठ्यांचा सांभाळ करत त्यांच्या म्हातारपणाला आधार देत लहानांना मोठे करणे हे वृक्षप्रेमीची खऱ्या अर्थाने काम आहे*
है आम्ही माणतो आणि म्हणून झाडं लावा झाडं जगवा ही संकल्पना नसली पाहिजे तर हा *विचार असला पाहिजे आणि या विचारातून क्रांतीची मशाल भेटली पाहिजे* जी मशाल सह्याद्रीच्या महाबळेश्वर पाचगणी सारख्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यांची काळजी घेत असताना आम्ही पेटवली क्रांतीची सुरुवात करत असताना *अनमोल कांबळे वसीम शेख* आमच्या वरती गुन्हे देखील दाखल झाले हे बलिदान आम्ही वृक्ष लागवडीसाठी दिलेल आहे हे बलिदान आम्ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या वाचवण्याकरिता दिलेल आहे *स्वतःला बाहेरगावी जायचं असताना सुद्धा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या वाचल्या पाहिजेत म्हणून स्वतःच्या अंगां वरती केवळ पर्यावरणासाठी केसेस घेऊन आम्ही हे बलिदान पर्यावरणा करीत दिलेल आहे* व देत राहू खरं तर आमची मागणी पर्यावरण दिनानिमित्त व पर्यावरण दिन साजरा केल्यानंतर आमची मागणी या शासनाला इतकीच आहे की महाबळेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या वाचल्या पाहिजेत झाडाझुडपांनी भरलेल शहर वाचलं पाहिजे कारण सह्याद्री वाचली दऱ्याखोऱ्या वाचल्या तर शहर वाचल आणि शहर वाचलं तर इथे असणारा मजूर वाचणार आहे इथला भूमिपुत्र वाचणार आहे नाहीतर या तालुक्याचं काहीच दिवसात माळीन झाल्याशिवाय राहणार नाही याची देखील दक्षता इथे कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने घेणे गरजेची आहे *खरं तर प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विषय संताप तेव्हा येतो ज्या वेळेस उपविभागीय अधिकारी हे स्वतः पाचगणी येथे तळमळ या ठिकाणी विहीर खोदत असणाऱ्या ठिकाणाला भेट देतात पंचनामा करतात आणि केवळ कागदोपत्री घोडे नाचवल्या नंतर न पुन्हा त्या विहिरीचे त्याच जोमाने काम चालू होते आणि तक्रार केल्यानंतर पाटील तलाठी सांगतो मी पंचनामा करू शकत नाही वरिष्ठांचा माझ्यावरती प्रेशर आहे मग कशाला पर्यावरण वाचवण्याच ढोंग इथे असणारी यंत्रणा करते असा असणारा प्रश्न माझा आहे* उपविभागीय अधिकारी वाई प्रांत यांना जर का मॅनेजच व्हायच असेल यांच्या हाताखाली असणारी यंत्रणा यांना मॅनेजच करायची असेल तर पंचनाम्याचे कागदोपत्री घोडे नाचवण्याचे ढोंग बंद करा ….
*अनमोल कांबळे ………..*
*हम तुमारे गलत कामो के खिलाफ जरूर बोलेंगे हमे मालूम है तुम हमे जेल में डाल सकते हो लेकिन हमारे जबान बंद नही कर सकते*