ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर:-एक्झिट पोलनुसार केंद्रात मोदी सरकार तर जरांगे पाटलांमुळे महाराष्ट्रातील आकडे बदलले …

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS

एक्झिट पोलनुसार केंद्रात मोदी सरकार तर जरांगे पाटलांमुळे महाराष्ट्रातील आकडे बदलले …

 

श्रीरामपूर – ( RpS स्टार न्युज ) श्रीरामपूर केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार असल्याचा एक्झिट पोल जवळवास सर्वच राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांनी दाखवला आहे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला एक्झिट पोलनुसार साधारण 350 जागा मिळणार असल्याचा एकंदर आकडा आहे तर इंडिया आघाडीला 150 च्या आसपास जागा मिळतील अशी शक्यता या एक्झिट पोलनुसार व्यक्त करण्यास आली आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे व शिवसेना – राष्ट्रवादी फुटीच्या घटनांमुळे यंदाचा कल अतिशय वेगळा दिसत असून 2019 सालासारखे यश महायुतीला मिळणार नाहीये असे दिसते . तरी यंदा महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला समान प्रमाणात जागा मिळतील असा या वाहिन्यांचा एक्झिट पोल आहे महाराष्ट्रात महायुतीला गेल्या वेळेस 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या तर यंदा 25 ते 30 च्या आसपास जागा मिळतील असे अंदाज आहेत त्यामुळे ४ महिन्यांनी होणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अतिशय घासून होणार असे दिसत आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button