श्रीरामपूर:-आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही . सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया.आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही . सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही . सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासं दर्भाति आज मुंबईतील सह्याद्रि अति थीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली . या बैठकीला ३२ जण उपास्थित होते . या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद् घावर सविस्तर चर्चा करण्यात आली . यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषन मागे घ्यावे या मुद् घावर सर्वांचे एकमत झाले . तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ घावा अशीही मागणी करण्यात आली आहे यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
जरांगे म्हणाले . सरकारला वेळ आता कशासाठी पाहिजे . मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का . सर्वपक्षीय बैठकीचा तपशील घ्यायची माझी इच्छा नाही . गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष घायचे सोडुन . सरकार बैठका घेत आहे मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या घडत आहेत तरुणांवर गुन्हे दाखल करायचं काम सरकार करतं त्यामुळे सरकारला सुटी नाही . आरक्षण घा . आणखी वेळ कशाला पाहिजे . मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का . असा सवाल जरांगेनी सर्व
पक्षीयांना केला आहे