श्रीरामपूर:-स्वच्छ भारत मिशन अभियान उपक्रम व महात्मा गांधी जयंती नाऊर मध्ये साजरी.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक.
स्वच्छ भारत मिशन अभियान उपक्रम व महात्मा गांधी जयंती नाऊर मध्ये साजरी.
RPS स्टार न्यूज प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे स्वच्छ भारत मिशन अभियान हा उपक्रम साजरा करण्यात आला.
स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रेरणेने चालू असलेले हे अभियान सदैव चालूच राहणार आहे
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने नाऊर मध्ये स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबविण्यात आले गावातील मंदीरे ‘ शाळा अंगणवाडी ‘ चौक ‘रस्ते , बस थांबा या ठिकाणी हातात झाडू घेऊन नागरीकांनी शिक्षकांनी ‘ पदवीधर ‘ पत्रकार ‘ जेष्ट नागरीक यांनी स्वच्छता केली तसेच रोज जर असेच आपआपला परिसर स्वछ ठेवला तर किती निर्मळ आणी प्रसन्न वाटेल हे प्रत्येकाच्या मनात काल आले असेल
स्वच्छतेचे नियम पाळले तर कुठलाही आजार / व्याधी होणार नाही याची जाणीव झाली या उपक्रमा मध्ये जि प प्राथ शाळा नाऊर चे सर्व शिक्षक वृंद ‘ ग्रामविकास अधिकारी श्री प्रदिप ढुमने साहेब . किशोर त्रिभुवन , युनूस पटेल ‘विजय देसाई ‘ भाना धनवटे , गंगाराम त्रिभुवन ‘ अनिकेत देसाई ‘ अमोल गहीरे , अनिल नांगळ , पत्रकार गणेश राशिनकर ‘ दिपक गायकवाड गोकुळ देसाई (सर ) अंगनवाडी सेविका सौ शिंदे मॅडम व त्यांच्या सहकारी तसेच नाऊर मधील ग्रामस्थ यांनी यावेळी हा स्वच्छतेचा उपक्रम राबवुन राष्ट्र संत गाडगे महाराज व महात्मा गांधी , लाल बहादूर शास्री यांना अभिवादन केले . स्वच्छ गाव – स्वच्छ भारत