ताज्या घडामोडीदेश विदेश
नवी दिल्ली:-देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारावेत – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूर यांचे परखड मत.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारले पाहिजेत. पत्रकारांनी रोखठोक ,निर्भीड भूमिका घेणे ही नितांत गरज बनली आहे.जेव्हा सत्ताधाऱ्यांना कोंडीत आणणारे प्रश्न विचारण्यापासून मीडियाला रोखले जाते. तेव्हा ती लोकशाहीच्या अस्तित्वाशी केलेली तडजोड ठरते. असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.