खटाव:-विखळे तालुका खटाव येथे 16 रोजी टेंभू पाणी संघर्ष समितीचा कृतज्ञता मेळावा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
विखळे तालुका खटाव येथे 16 रोजी टेंभू पाणी संघर्ष समितीचा कृतज्ञता मेळावा.
मायणी प्रतिनिधी__महाराष्ट्र शासनाने खटाव माण तालुक्यातील 48 गावांना टेंभू योजनेतील अडीच टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ जयकुमार गोरे यांचा आभार व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक अभिजीत देशमुख यांनी दिली
खटाव तालुका टेंभू पाणी संघर्ष समितीने समितीने जून 2019 पासून या 32 गावांना पाणी मिळण्यासाठी तीव्र लढा उभारला होता
कलेढोणसह 16 गावे व कुकडवाडसह सोळा गावे, हा समावेश होता यापूर्वी पाणी वाटप झाल्याने पाणी या भागाला मिळेल भागाला मिळेल अशी सुतराम शक्यता नव्हती परंतु हे शिवधनुष्य धनुष्य आमदार जयकुमार गोरे यांनी स्वीकारले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव ठेवला नंतरच्या काळात आघाडी सरकार आल्याने हा प्रस्ताव तसाच पडून राहिला
परंतु त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर 2023 मध्ये टेंभूच्या पाण्याचे फेरवाटप करून खटाव माण यांच्या 48 गावासाठीअडीच टीएमसी पाणी
राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला यासाठी देवेंद्र फडणवीस फडणवीस व आ जयकुमार गोरे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाणी संघर्ष समितीने केले आहे