साखरवाडी कारखान्याचा भोंगळ कारभारामुळे बसतोय जनतेला फटका.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

प्रतिनिधी शुभम भापकर
साखरवाडी कारखान्याचा भोंगळ कारभारामुळे बसतोय जनतेला फटका.
दत्त इंडिया शुगर साखर कारखाना साखरवाडी वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात एक्सीडेंटचे प्रमाण वाढले आहे व अनलोड वाहतुकीमुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर कोणत्या प्रकारची साईट न दिल्यामुळे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे वादावाद निर्माण होत आहे रस्त्याचे अपुरी यामुळे सर्व लोकांचे मानसिक त्रास वाढला आहे. कारखानादाराने रोडची दुरुस्ती करावी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय न देता बाहेरील आयात संधी दिली जातात याचा गरिबांना न्याय मिळणार का याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. विक्रम (आप्पा) भोसले याच्याकडुन गरीब घरातील मुलाना काम मिळावे म्हणून धडपड चालू आहे. गरीब घरातील शंभर कुटुंबातील शंभर मुलांना कामाला घायवे या मध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये असा लढा विक्रम (आप्पा) भोसले करत आहेत.