आष्टी:-नायब तहसीलदार मोरे साहेब यांच्या हस्ते तिरंगा ध्वज घेताना समीर शेख व विजय शेळके.
प्रतिनिधी सिराज शेख आष्टी:-9405829012

नायब तहसीलदार मोरे साहेब यांच्या हस्ते तिरंगा ध्वज घेताना समीर शेख व विजय शेळके.
आष्टी/प्रतिनिधी…(शेख सिराज)
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पुर्ण होत आहे त्यामुळे आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा उत्सव साजरा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब जनजागृती करण्याबाबत सर्व स्तरावर आदेशीत केले आहे त्याच अनुशंगाने आज आष्टी तहसीलदार येथे तिरंगा ध्वज घेण्याचा पहिला मान समीर बादशहा शेख सांगवी पाटण व विजय भाऊसाहेब शेळके चोभानिमगाव यांना मिळाला,यावेळी आष्टी नायब तहसीलदार मोरे साहेब, गारुळे साहेब, जाधव मॅडम,पिंपळे मॅडम, नजान मॅडम याच्या हस्ते देण्यात आला. आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा, म्हणजे तो घरी तिरंगा अभियानामध्ये सर्वांनी सहभागी सहभाग घ्यायचा आहे, तिरंगा विकत घेण्याचे ठिकाण तहसील कार्यालय ,पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस,रेशन दुकान येथे नोदणी करून घेऊ शकता, आपल्या घरावरती दुकानावरती, सर्व ठिकाणी 13 ते 15 ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या नंतर तिरंगा लावायचा आहे, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत आहे त्यामुळे आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करायचा आहे.. त्यामुळे सर्वांनी तिरंगा ध्वज घेऊन आपल्या घरावरती तिरंगा लावून या अभियाना मधी सहभागी घ्यायचा आहे..