मायणी:-शेतकऱ्याचा विकास हाच देशाचा विकास-प्रभाकर घार्गे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
शेतकऱ्याचा विकास हाच देशाचा विकास-प्रभाकर घार्गे.
मायणी प्रतिनिधी—-देशाचा विकास हा शेतकऱ्यावर अवलंबून असतो कारण शेतकरी हा राष्ट्राचा काना आहे जो भाग विकसित झाला आहे असे आपण मानतो त्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत दळणवळणाची सुविधा निर्माण करून देणे हा आपला प्राधान्यक्रम आहे असे मत प्रभाकर गार्गी यांनी सिद्धेश्वर कुरवली येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना भेट केली यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे सुनील माने, हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख मायणीचे सुरेंद्र गुदगे, प्रीती घार्गे, विवेक देशमुख, व शशिकला देशमुख व असंख्य गटातील कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाकर घार्गे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शेतकऱ्याची जाणीव आहे त्यांनीच पवारांना जाणता राजा ही उपमा दिली आहे आपल्या तालुक्यातील ऊस हा दुसऱ्या तालुक्यात जात होता म्हणून आपण खटाव मान सहकारी साखर कारखाना काढला त्यामुळे आज खटाव आणि मान तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस आपल्या कारखान्याला येऊ लागला आहे तसेच हजारो तरुणांना कारखान्यात काम मिळत आहे आगामी काळात आपण अनेक छोटे मोठे धंदे उभारून तरुणांच्या हाताला काम देणार आहोत कारखान्याच्या माध्यमातून रस्ते विकास हा कार्यक्रम हाती घेतला आहे यावेळी त्यांनी सिद्धेश्वर कुरोली येथील सामान्य जनतेच्या अडचणी समजून घेतल्या.