बांगलादेश :- रोमहर्षक सामन्यात बांगलादेश ची भारतावर 5 धावांनी मात…
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
(क्रीडा) :: – रोमहर्षक सामन्यात बांगलादेश ची भारतावर 5 धावांनी मात…
सलग 2 सामन्यात विजय मिळवून बांगलादेश ने भारताविरुद्ध सुरू असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यात 2-0 अशी अजिंक्य लढत घेऊन भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का दिला आहे…
मेहंदी हसन मिराझ (100) व महमदुल्लाह (77) च्या खेळीच्या जोरावर बांगलादेश ने भारतासमोर विजयासाठी 273 धावांचे लक्ष्य दिले…
याचा धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरवात झाली,
सलामीवीर शिखर धवन (8), कोहली (5), राहुल(14), वॉशिंग्टन(11) स्वस्तात बॅड झाले, श्रेयस अय्यर (82) आणि अक्षर पटेल (56) ने डाव सावरत शतकी भागीदारी केली , दुखापतीमुळे 9 व्या नंबर वर आलेल्या कप्तान रोहित शर्मा (51*) ने कडवी झुंज देऊन सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहचवला, शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना 1 धाव देऊन बांगलादेश ने सामना 5 धावांनी आणि मालिका जिंकली…
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)