ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:- तालुक्यातील चिंचनेर निंब गावा मध्ये गेली 40 वर्ष बिनविरोध होत असलेल्या निवडणुकीला गालबोट.
प्रतिनिधी:- रमेश किरदत्त सातारा:-9004586654

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सातारा तालुक्यातील चिंचनेर निंब गावा मध्ये गेली 40 वर्ष बिनविरोध होत असलेल्या निवडणुकीला गालबोट. चिंचणेर निंब गावाचा आदर्श गाव म्हणून नाव लौकिक होता. पण 2022 मध्ये निवडणूक लागली आणि गावच्या येकी मध्ये फूट पडली.त्यामुळे आदर्श गाव ह्या नावाला धक्का लागला. गेली 40 वर्ष पूर्ण गाव राष्ट्रवादी पक्षासोबत होते.पण आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरस आहे. आता उद्या दिनांक १९ ला निकाल जाहीर होणार आहे.
आपणास व आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा, महाराष्ट्र राज्य यातील मुख्य महत्त्वाचा बातमी दिली तर अजून आपल्याला वाटचालीस खूप सहकार्य लाभेल