कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-मायणी परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पीक परिस्थिती गंभीर.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मायणी परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पीक परिस्थिती गंभीर.

मायणी प्रतिनिधी___गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला पाऊस अद्यापही उघडला नसल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे तसेच खरीप हंगामातील पीक परिस्थिती गंभीर झाली असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी दिलीप दाभाडे यांनी तरुण भारतची बोलताना दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की मायणी परिसरातील अनफळे मायणी दातेवाडी निमसोड या परिसरात सुरुवातीच्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी वाघ्या घेवड्याची लागण केली. सध्या वाघा घेवडा काढणीला आला असून या संततधार पावसाने घेवड्याच्या शेंगा कुजूनगेलयाआहे त्यावर बुरशी चढली आहे तर मूगव उडीद यांची परिस्थिती तीच झाली आहे शेतामध्ये काँग्रेस व इतर गवताने आपले साम्राज्य मांडले आहे सोयाबीन मका सोयाबीन मका व भुईमूग या पिकांची स्थिती थोडी बेताची आहे या संततधार पावसामुळे शेतकऱ्याच्या तसेचरोजगारांच्या हाताला काम नाही पावसाच्या या धिंगाण्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे आता सूर्यप्रकाशाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button