वीरशैव धर्म हाच खरा सनातन धर्म आहे गुरु गंगाधर शिवाचार्य.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

वीरशैव धर्म हाच खरा सनातन धर्म आहे गुरु गंगाधर शिवाचार्य___मायणी प्रतिनिधी___वीरशैव धर्म आज खरा सनातन धर्म आहे वीरशैव या शब्दा या शब्दाचा अर्थ असा आहे की वि म्हणजे ज्ञान र म्हणजे रहमान होणारा सेव म्हणजे शिवाशी एकरूप होणारा असा अर्थ आहे या धर्मात गुरु जंगम दीक्षा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक लिंगायत व्यक्तीने दररोज लिंग पूजा करून आपल्या शरीरावर लिंग धारण केल्याने सर्व पापी नष्ट होता असेही त्यांनी सांगितलेत आपल्या भाषणात गंगाधर शिवाचार्य पुढे म्हणाले की या विश्वात दोन वायू एकत्र भेटल्यानंतर ओम या अक्षराची निर्मिती झाली आणि त्यानंतर सृष्टी निर्माण झाली त्यामुळे ओम या अक्षराला जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे असेही त्यांनी आपल्या प्रबोधन वर भाषणात सांगितले प्रारंभी महादेवाची पिंड. नंदी कासव आणि कळस यांची गावातून सर्वाधिक मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जि प सदस्य सुरेंद्र गुदगे मायनीचे सरपंच सचिन गुडगे दिलीप देशमुखे महेश पुस्तके नंदकुमार पुस्तके विजय माळी संदीप माळी राजू झगडे विजय खलीपे सुनील खलीपे डॉक्टर दत्ता तांबेकर महेश कांबळे कर मिलिंद देशमुख जालिंदर माळी अशोक माळी मोरेश्वर कपाळे तसेच वीरशैव समाजातील बहुसंख्य महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते