
रस्त्याच्या दुरुस्ती विना नागरिक त्रस्त
कात्रज, दि. 30 (अब्दुलरहिम शेख ) : नर्हे येथील अभिनव स्कूल ते चव्हाण विटभट्टी नंदनवन सिटीच्या पाठीमागचा रोड खड्ड्यांमुळे खराब झाला असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरला आहे.
सदरील रस्ता हा नागरिकांना ये जा करण्यासाठी वारंवार वापरात येत असल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असलेल्या नागरिक त्रस्त झाले आहेत
तरी संबंधितांनी सदरील रस्ता हा नागरिकांना ये जा करण्यासाठी वारंवार वापरात यावे म्हणून रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावे अशी विनंती नागरिकांकडून करण्यात आली आहे.