खटाव :- जयराम स्वामी वडगाव येथे हुतात्मा दिन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
जयराम स्वामी वडगाव येथे हुतात्मा दिन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी…… शाहरुख बागवान पुसेसावळी
नऊ सप्टेंबर 1942 रोजी इंग्रज सरकारविरोधात वडूज तहसील कचेरीवर मोर्चा निघाला होता. यावेळी झालेल्या बेचुट गोळीबारात 9 क्रांतिवीर हुतात्मे झाले होते. 1942 च्या चलेजाव आंदोलनामधील हुतात्मे पत्करलेल्याना सालाबादप्रमाणे खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथे आज हुतात्मा दिन सोहळा साजरा करण्यात आला.हुतात्मा दिनाला अष्टोत्तर वर्षे पूर्ण झाले आहे.देशासाठी ज्या नऊ जणांनी आपल्या प्राण्यांच्या आहुती देऊन आपले रक्त सांडले 9 सप्टेंबर हा हुतात्म्याचा त्यागाचा व देशप्रेमाची आठवण आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आ. प्रभाकरजी घार्गे, वर्धन ऍग्रो चे चेअरमन धैर्यशील कदम, मा.जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव माळवे, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ भाग्य श्री भाग्यवंत, विठ्ठल स्वामी महाराज,माझी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, सीएम पाटील, मोहन देशमुख, संतोष घार्गे व स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते
तसेच सातारा जिल्ह्यातील नेते, ग्रामस्थ, व उपस्थित होते..