ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा :-नागठाणे येथे धम्म चक्रपरिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

नागठाणे येथे धम्म चक्रपरिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सम्राट अशोका तरुण मंडळ व बौद्ध बांधव यांच्या वतीने धम्म चक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी प्रथम पंचरंगी ध्वजारोहण ग्रामपंचायत विद्यमान सदस्य उषा कांबळे यांचे हास्ते करण्यात आले बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बौद्धाचार्य दिलीप कांबळे यांनी धम्म परिवर्तन दिना विषयी माहिती सांगितली ते म्हणाले
सम्राट अशोकाने इसवी पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणला गेला विसाव्या शतकात 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच अशोका विजय दशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सपत्नीक बौद्ध धर्माची दीक्षा घेतली 500.0000 अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गाने घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानानाला महत्त्व प्राप्त झाले, एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानाची ओळख बनली. उपस्थिताचे आभार गणेश कांबळे यांनी मानले वेळी उपस्थित जेष्ठ मार्गदर्शक नारायण कांबळे.पुष्पा कांबळे.रेशमा कांबळे व सम्राट अशोका मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते*बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे.!: बौद्धाचार्य दिलीप कांबळे* नागठाणे येथे धम्म चक्रपरिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला
प्रथम पंचरंगी ध्वजारोहण ग्रामपंचायत विद्यमान सदस्य उषा कांबळे यांचे हास्ते करण्यात आले बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बौद्धाचार्य दिलीप कांबळे यांनी धम्म परिवर्तन दिना विषयी माहिती सांगितली ते म्हणाले
सम्राट अशोकाने इसवी पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणला गेला विसाव्या शतकात 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच अशोका विजय दशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सपत्नीक बौद्ध धर्माची दीक्षा घेतली 500.0000 अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गाने घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानानाला महत्त्व प्राप्त झाले, एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानाची ओळख बनली.या वेळी उपस्थित जेष्ठ मार्गदर्शक नारायण कांबळे.पुष्पा कांबळे.रेशमा कांबळे व सम्राट अशोका मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांचे आभार गणेश कांबळे यांनी मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button