श्रीरामपूर:-लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS
लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार …
श्रीरामपूर ( RPs स्तर न्युज ) शिर्डी ( उमाका ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदान ओळखपत्राशिवाय १ प्रकाराचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत
लोकसभा सार्वात्रिक निवडणूक २०२४ करिता नगर जिल्ह्यातील नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपनाशिवाय पारपत्र ( पासपोर्ट ) . वाहन चालक परवाना ( लायसन्स ) . केंद्र राज्य शासन . सार्वजनिक मार्यादित कंपनीचे स्वतः चे छायाचित्रे असलेले ओळखपत्र . बँक टपाल विभागातर्फे छायचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक . पॅन कार्ड . रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या द्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमिम करण्यात आलेले स्मार्ट कार्ड . मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड भारत सरकारच्या सर्व मंत्रलयाच्या योजने अपर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड . छायचित्र असलेले निवृत्तीवेतनाची कागदपत्रे . खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र आधार कार्ड भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.