सिल्लोड:-अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तत्काळ पंचनामे करा.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद :-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे तत्काळ पंचनामे करा.
बातमी सिल्लोड
काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सिल्लोड तालुक्यातील शिवना सर्कल मध्ये बसला आहे. (दि.८) गुरूवार रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणात शिवना येथील शेत गणेश भिकन काळे ,दादाराव दत्तू काळे, जगन्नाथ यांच्यासह शेतामध्ये सह्याद्री येथील शेत गट क्रमांक ४१२ मध्ये सोयाबीन, मकाची पीके आडवे झाले आहेत.तर शासनानी नुकसानची भरपाई देण्यात यावे व तत्काळ पंचनामे करण्यात यावे. शिवसेना (शिवना) विभाग प्रमुख रामेश्वर पाटील काळे यांनी आज (दि.१०) शनिवारी रोजी पाहणी करून येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांना दिर दिला आहे.व अवहन केले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री व सिल्लोड सोयगाव मतदार संघातील आमदार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना आदेश देऊन जे .अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना तत्काळ पंचनामा करून भरपाई देण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे .