कोल्हापूर:- येथे बेकायदेशीर मदरशावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुसलमानांचा विरोध-कोल्हापूरातील तथाकथित शांती प्रीय समाजाचा बुरखा फाटला…
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
कोल्हापूरातील तथाकथित शांती प्रीय समाजाचा बुरखा फाटला….
गेल्या आठवड्यात लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मशिदीचे बांधकाम पाडण्यास न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवली. काल बुधवार दिनांक ३१ जानेवारी कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी मोठा पोलिस फौजफाटा आणि महानगर पालिकेची यंत्रणा घेऊन मशिदी पाडण्यासाठी लक्षतीर्थ येथे गेले पण तेथील शांती प्रीय समाजाने या कार्यवाहीला विरोध दर्शवत , मशिदी मध्ये लहान मुलं आणि महिलांना बसवून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो हातात घेऊन विजयाच्या घोषणा दिल्या , सगळ्या कोल्हापूर परिसरातील मुसलमान लोक लक्षतीर्थ येथे येऊन जमा झाले होते. पोलिसांनी याठिकाणी १४४ कलम लावले आहे असे जाहीर करुनही गर्दी जमवली गेली.. या सगळ्यात लक्षतीर्थ येथील एका जिहादीने आपल्या मोबाईल वर चाकुचा स्टेटस ठेवून चिथावणी देण्याचे क्रुत्य केले कांहीं हिंदूत्वादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर कांहीं वेळातच महानगरपालिकेबाहेर शेकडो मुसलमान महीला पुरुष ठिय्या मांडून बसले तिथे पण तेच नियोजन तीन महापुरुषांच्या प्रतीमा घेऊन घोषणाबाजी.
यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करत कलेक्टर साहेबांनी दुपारी मीटिंग ठेवली आहे आणि तिथं चर्चा करायला बोलावले आहे असे सांगून गर्दी हटवली या नंतर मीटिंग मध्ये न्यायालयाने ही मशिद अनधिकृत आहे असा निकाल दिला आहे पण आपण कांहीतरी मार्ग काढु असं म्हणत मशिद पाडणार नाही असा ठोस शब्द कोन्हीच दिला नाही मग हा शांती प्रीय समाज दसरा चौक येथील अड्ड्यावर एकत्र झाला तेवढ्यात तेथुन एक कोल्हापुरात सहलीला आलेल्या शाळकरी मुलांनी भरलेली बस दसरा चौक पार्कींग मध्ये जात असता बस मधील मुलं जय शिवराय जय श्री राम अशा घोषणा देत होते हे बघुन शांती प्रीय समाजातले जिहादी जागे झाले आणि शाळकरी मुलांनी भरलेल्या बसवर दगडफेक करून हल्ला केला.. दिवस भर जे महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन जयघोष देऊन ढोंग करत होते त्या सगळ्यांचा बुरखा इथेच फाटला.. आणि खरा जिहादी चेहरा बाहेर आला .. कोल्हापूर मध्ये नेहमी हिंदूनवर आगपाखड करणारे भुरटे पुरोगामी कुठं लपून बसलेत या घटनेचा साधा निषेध पण फुरोगांमीनी केला नाही याचं कोल्हापूर मध्ये हिंदू विरोधात सद्भावना रॅली काढणारे आज परत सद्भावना रॅली काढणार का?
कोल्हापूर मधील हिंदूसाठी धोक्याची घंटा…
कोल्हापूर हे पुरोगामी आहे इथे मुसलमान शांततेत राहतात अश्या भ्रमातुन बाहेर पडा, ही जमात, कोर्ट कायदा संविधान असलं कांहीं मानतच नाहीत या मशिदी जितक्या वाढतील तेवढेच आजुबाजुला मुसलमान संख्या वाढत जाईल. कोल्हापूरचा कधी केरळ होईल कळणार ही नाही अशी प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे.