जालना:-आरक्षणाची विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा मनोज जारांगेचा निर्वानिय इशारा सरकारकडे फक्त १० दिवस.
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर
आरक्षणाची विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा मनोज जारांगेचा निर्वानिय इशारा सरकारकडे फक्त १० दिवस.
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी श्रीरामपूर . जालना मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमानपत्र देवून ओबीसीत सामावेश करावा यासाठी सरकाला महिन्याची मदत दिली होते आता सरकारकडे केवळ १० दिवस शिल्लक आहे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपन माघार घेणार नाही येत्या 22 ऑक्टोबरपर्यंत सरकारच्या निर्यायाची वाट पाहु नाहीतर 24 ऑक्टोबरला पुढील दिशा पत्रकार परिषदेत ठरवू .. आता एकतर आरक्षाणाची विजय यात्रा निघेल नाहीत माझी अंत्ययात्रा … अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे जमलेल्या लाखो मराठा समाज बोधवांना साद घातली . आज शानिवार आंतवली सराटी येथी सभेला लाखोंची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती मराठा समाजाला आरक्षण मिळावला पहिजी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषन केली होते . त्यावेळी सरकारच्या प्रतिनिधींनी तसेच मुख्यमंत्र्यांनी भेट देवुन आरक्षनाचे आश्वासन दिले होते यावेळी सरकारने महिन्याची वेळ दिली दरम्यान त्यानी काही जिल्हात दौरा केला . आज मराठा समाजाच्या भावना काय आहे हे सरकारला समजावे यासाठी आंतरवली सराठी येथे मराठा समाजाला हाक देण्यात आली होती . या सभेसाठी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या . मांडल्या . यावेळी छगन भुजबळ यांनी सभेबाबत केलेल्या खर्चाच्या टिके वरून जरांगे पाटील यांनी त्याच्या वर सडकून टिका केली . तसेच मराठा समाजाच्या भावना काय आहेत हे समजण्यासाठी ही सभा आज घेण्यात आली . आता मराठा समाजाला अंत सरकारने पाहु नये . शांततेच आंदोलन करणार आता आरक्षण याशिवाय स्वस्त बसणार नाही यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या प्रश्नात तक्ष घालण्याची आवाहन केली कोन कोनत्या स्वरूपाचे . काम करतो याच्यावर जात पडलेली आहे . मराठा समाज हा शेती व्यावसाय करतो त्यामुळे तो कुणबी म्हणुन ओळखला जातो . त्यामुळे शेती करणारा मराठा समाज अरल्याने मराठा समाज असल्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे . याशिवाय दर दहा वर्षानी ओबीसीं ला सव्हें केली पाहीजे आणि त्यानुसार पुढील आरक्षण ठरले पहिले असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले