महाबळेश्वर येथे ”’आप ”पक्षाचा घेतला भाजप केंद्रीय मंत्र्यांनी धसका….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
महाबळेश्वर येथे ”’आप ”पक्षाचा घेतला भाजप केंद्रीय मंत्र्यांनी धसका….
महाबळेश्वर दि: आम आदमी हे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवतो. परंतु, ज्या वेळेला पाऊस पडत नाही. त्यावेळेला नेमका पाऊस पडतो. असा प्रश्न महाबळेश्वर येथील येथील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारला . परंतु, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रीजिजू यांनी आम आदमी पक्षाचा हा प्रश्न समजून उत्तर देण्यास सुरुवात केली .त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांनाच नवल वाटले. विशेष म्हणजे हवामान खात्याशी निगडित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते. पण, केंद्रीय मंत्र्यांनी आम आदमी पक्षाचे नाव घेऊन खुलासा केला. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपने अजूनही ” आम आदमी पक्षाचा धसका घेतल्याचे स्पष्ट झाली आहे.
नऊ वर्षात भारत देश आत्मनिर्भर, बनला आहे.मौसमचा प्रभाव पडतो. मासेमारी धोक्यात येत होती. आता सर्व माहिती मिळत आहे. मासे पकडायचे जाळे कधी टाकायची? कोणते मासे मिळणार आहे? सागर साधन सामुग्री भरपूर आहे. पाण्याच्या प्रवाहाखाली सहा मीटर अंतरावर खाली संशोधन करत आहेत रशिया, चीन, भारत, चणाई येथे काम सुरू आहे. हिमात्री स्टेशन आहे. नार्वे सरकार वर्षभर काम होणार आहे.
लहान पण पासून फिल्म अनुपमा मध्ये अभिनेता धर्मेंद्र, यांनी काम केले होते. या चित्रपटात महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसराबाबत त्यांच्याशी ते खासदार असताना संसदेत बोलणं झाले होते त्यावेळी महाबळेश्वरची लोकसंख्या कमी होती. महाबळेश्वर शहर खूबसूरत असून या ठिकाणी परदेशी पर्यटकांनी भेट द्याव त्यामुळे महाबळेश्वर मध्ये अनेक कार्यक्रम व्हावेत असे त्यांनी सांगितले मी समाधानी आहे. सर्वजण चांगले काम करीत आहे. वाढत्या पर्यटनामुळे निसर्गावर त्याचा परिणाम झाल्यापासून गर्दी वाढत आहेत जमिनीची घसरण ढगफुटी यांचा डाटा घेऊन उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे पूर्वी खेळामध्ये प्रगती होत नव्हती खेळाडू तयार होण्यासाठी आठ वर्षे लागतात 1986 स*** पाच पदक मिळाले होते आता 83 पदक मिळालेले आहे अशी प्रगती खेळाडू होत आहे असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. राजकारणाबाबत बोललो तर तुफानी भूकंप होईल महापूर येईल असे तिने विनोदाने सांगितले जे सध्या शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनात भारत देश आत्मनिर्भर होत असून त्याचा फायदा सर्व घटकांना होणार आहे
कुदरत, गर्दी होत आहे. आर्थ क्युक, बेपत्ता, ढग फुटी, डेटा घेत आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्फत अडचणीतून लोकांना बाहेर काढणे त्यांना मदत करणे आणि त्यानंतर पुनर्बांधणी करणे अशा पद्धतीने कामकाज केले जाते.
महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असून आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून ते नावारूपाला यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . इथल्या स्ट्रॉबेरी च्या उत्पादन वाढीसाठी हवामान विभाग महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला .
या प्रयोगशाळेत नियमितपणे केली जाणारी निरीक्षणे, ढगांचे सूक्ष्मभौतिकशास्त्र आणि ढग आणि हवेत तरंगणारे कणपुंज यांचा परस्परांशी होणारा संपर्क आणि अवक्षेप संचयन प्रक्रिया आणि संबंधित गतीशीलता विज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने माहिती पुरवत आहेत.या प्रयोगशाळेत ढग आणि हवेत तरंगणाऱ्या कणपुंजांचे नमुने घेणारे प्रोब, व्हिडिओ/इम्पॅक्ट डिसड्रोमीटर, जीपीएस रेडियोसोन्डे, मायक्रोवेव्ह रेडियोमेट्रिक प्रोफायलर इ. उपकरणे सातत्याने कार्यरत आहेत.या भेटीदरम्यान रीजिजू यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून कार्यप्रणाली जाणून घेतली . केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. जी . पांडिदुराई यांनी त्यांना या प्रयोग शाळेतून सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली. दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर भाजप सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष गैर्यशील कदम यांनी धैर्यशील कदम यांनी केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले तसेच मेरिडियन हॉटेलमध्ये विकास कामाबाबत सुमारे अर्धा तास चर्चा केली.
————————————————-