श्रीरामपूर:-बौद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी प्रांत कार्यालय शिर्डी येथे शांतीमार्च.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर:-बौद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी प्रांत कार्यालय शिर्डी येथे शांतीमार्च.
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल, आदरणीय, डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर,व दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफइंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय प्रमुख कायदा सल्लागार व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय,अॅड.श्रध्देय , बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर,यांचे आदेशानुसार, महाबोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी अॅक्ट,१९४९चा कायदा रद्द झालाच पाहिजे,व महाबोधी महाविहार बौध्दगया बौध्दांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे अशा दोन मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी घ्या वतीने, भारतीय बौद्ध महासभा अहिल्या नगर, उत्तर जि.उपाध्यक्ष, गौतमजी पगारे गुरूजी,वंचित बहुजन आघाडीचे अहिल्या नगर अध्यक्ष,प्रविणजी आल्हाट, तसेच भारतीय बौद्ध महासभा, अहिल्या नगर उत्तर, महिला अध्यक्षा, वैशालीताई अहिरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब पंडित, वंचित बहुजन युवा आघाडी शिर्डी शहराध्यक्ष बाळाभाऊ गायकवाड यांनी सर्वांना माहीती दिल्याप्रमाणे, वरीलप्रमाणे दोन मागण्यांसाठी, उपविभागीय कार्यालय, शिर्डी (प्रांत आॅफिस, शिर्डी)या ठिकाणी “शांतता मार्च”चे आयोजन करण्यात आले, अगदी शांततापूर्ण वातावरणात,महिलांचे हातात, शांतता मार्च फलक व पंचशील झेंडे हाती घेवून,”महाविहार टेंपल मॅनेजमेंट कमिटी अॅक्ट १९४९रद्द झालाच पाहिजे,व महाबोधी महाविहार बौध्दगया बौध्दांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे,जगमएं बुध्द का नाम हैं,यही भारत की,शान हैं,अशा शांततापूर्ण घोषणा देत, शांतता मार्च, उपविभागीय कार्यालयाकडे जात असताना ,व्रुत्तवाहिनींनी खूप मनापासून सहकार्य करुन,आद.गौतमजी पगारे गुरूजींनी, महाबोधी महाविहार बौध्दगया सध्या जे ब्राम्हण महंतांच्या ताब्यात असून,ते बौध्दांच्या ताब्यात मिळाले पाहिजे, त्यासाठी महाविहार टेंपल मॅनेजमेंट कमिटी अॅक्ट १९४९चा कायदा रद्द होणे आवश्यक आहे, बिहार सरकार व केंद्र सरकार यांना तो कायदा रद्द करावाच लागेल अशा पध्दतीने प्रेरणादायी विचार व्यक्त केले,व शांतता मार्च उपविभागीय कार्यालय या ठिकाणी पोहोचला,त्या ठिकाणी, महिला जि.अध्यक्षा, वैशालीताई अहिरे व महिला सरचिटणीस अरुणाताई पंडित,व अॅड.आण्णासाहेब मोहन साहेबांनी बौध्दगया बौध्दांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे असे कायदेशीर माहिती दिली,नंतर उपविभागीय अधिकारी यांना प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते निवेदन देण्यात आले,व उपविभागीय अधिकारी यांनी निवेदन वाचून, सदरील शांतता मार्च मध्ये सहभागींना तुमच्या भावना मा.जि.कलेक्टर, साहेब यांचे पर्यंत पोहोचविण्या बाद आश्वासन दिले.तसेच रमेशजी निकम गुरुजी बहुजन व्रुत्तवाहिनीं, रामदास सोनवणे, अशोकजी बोरुडे,भिमराव कदम, वंचित बहुजन युवा आघाडी जि.अध्यक्ष, प्रविणजी आल्हाट यांची भाषणे झाली.शांतता मार्च यशस्वी होण्यासाठी, गौतमजी पगारे गुरूजी,जि.उपाध्यक्ष, वैशालीताई अहिरे जि.अध्यक्षा,(महिला आघाडी), अरुणाताई पंडित, प्रमुख, समता सैनिक दल (जि.अहिल्या नगर),सुनिता ताई कोळगे,जि.पदाधिकारी, मनिषाताई ब्राम्हणे, समता सैनिक दल,संजयजी ब्राम्हणे, समता सैनिक दल, संतोषजी बनसोडे,जि.पदाधिकारी, दिलीपराव काकळे,सदस्य,ग्रा.पं.वारी, गौतमजी गोडगे,सचिनची खंडीझोड,महेशजी पाखरे,मंदाताई बोधक, ललिता ताई कदम, वंदनाताई गायकवाड, कुंदा ताई कांबळे, दिपाली ताई माघाडे,सुनिलजी कांबळे,शोभाताई कांबळे,हरणाबाई भोसले,पूजाताई रणनवरे, सुनंदा ताई गायकवाड, अश्विनी ताई गायकवाड, मंगलाताई गायकवाड, किशोरी ताई इंगावले, गौरी ताई गोर्डे,भारतीताई रविंद्र, रावसाहेबजी यादव,सचिनजी मोहोळ,अक्षयजी माघाडे,विलासजी माघाडे, भाऊसाहेबजी गायकवाड, आशाताई भोसले, सुरेशजी माघाडे,यश कदम, अशोकजी शेळके, भाऊसाहेबजी खरात, मीनाताई भरपूरे,सुरेखा ताई गोर्डे, मोनिका ताई कोळगे, भीमाबाई पठारे,परेश बागुल,अनिताताई बेंद्रे, पत्रकार आंनद सोनवणे,संदेश मोरे, शिवाजी जमधडे,शिवाजी चाबुकस्वार,निशाणी पडले,मिस बोराडे,वर्षाताई लोंढे, ज्योतीताई सहाणे, सुनिलजी वाघमारे,राहूलजी गायकवाड,विशालजी कदम.सर्व पदाधिकारींनी खूप सहकार्य केले.”महाबोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी अॅक्ट १९४९ चा कायदा रद्द झालाच पाहिजे”महाबोधी महाविहार बौध्दगया बौध्दांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे.