आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-लोहगाव चे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न.
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

राष्ट्रीय अध्यक्ष संपादकाला चव्हाण:-8208717483
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यात्रेनिमित्त गावातील सर्व परिसरात विद्युत रोषणाईची लाइटिंग करण्यात आली होती यात्रेच्या आदल्या दिवशी गावातील तरुण मित्र मंडळ हे कावडीने पाणी आणण्या साठी गोदावरी नदीवर श्री क्षेत्र पुणतांबा येथे जातात व रात्री बारा वाजता गोदावरी नदीवर स्नान करून रात्री बारा वाजता कावडीने पाणी घेऊन निघतात कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर अंतर कापून हे मंडळ सकाळी सहा पर्यंत गावाजवळील प्रवरा कलवा इरिगेशन बंगला येथे येऊन थांबतात एवढ्या लांबून अनवाणी पायाने पाणी घेऊन येऊन देखील कुठल्याही भाविकाला व कावडी घेऊन येणाऱ्या कुठली दुखापत होत नाही .
हे या मागचे मोठे वैशिष्ट्य आहे सकाळी यात्रा कमिटीच्या वतीने कावडीने पाणी घेऊन येणाऱ्या तरुण मित्रमंडळाला वाजत गाजत पाणी व त्यांना गावात घेऊन येतात त्यानंतर ते सर्व तरुण गावातील सर्व दैवतांना गोदावरी नदीने आणलेल्या पाण्याने स्नान घालतात सकाळी नऊ वाजता म्हसोबा महाराज येथे अभिषेक करण्यात येतो यावेळी नवनिर्वाचित सरपंच शशिकांत पठारे .उपसरपंच दौलत चेचरे ग्रामपंचायत सदस्य शरद चेचरे . रविंद्र गिरमे .दिपक सोनवणे या उभताच्या हस्ते अभिषेक करण्यात आला . सायंकाळी काठीची मिरवणूक व पालखीची मिरवणूक ढोल ताशे व डीजे च्या साह्याने फटाक्याच्या आतिषबाजीत वाजत गाजत गावातुन मिरवणूक काढण्यात येते. यात्रेनिमित्त गावात करमणुकीचा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला होता या एकच एकच एकच बैलगाडा शर्यत या गाण्याने मात्र धुमाकूळ घातला कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्यामुळे यात्रा कमिटीचे सर्वांनी अभिनंदन केले कार्यक्रमास गावातील सर्व नागरिकांनी आनंद घेतला.
यात्रेनिमित्त गावातील सर्व परिसरात विद्युत रोषणाईची लाइटिंग करण्यात आली होती यात्रेच्या आदल्या दिवशी गावातील तरुण मित्र मंडळ हे कावडीने पाणी आणण्या साठी गोदावरी नदीवर श्री क्षेत्र पुणतांबा येथे जातात व रात्री बारा वाजता गोदावरी नदीवर स्नान करून रात्री बारा वाजता कावडीने पाणी घेऊन निघतात कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर अंतर कापून हे मंडळ सकाळी सहा पर्यंत गावाजवळील प्रवरा कलवा इरिगेशन बंगला येथे येऊन थांबतात एवढ्या लांबून अनवाणी पायाने पाणी घेऊन येऊन देखील कुठल्याही भाविकाला व कावडी घेऊन येणाऱ्या कुठली दुखापत होत नाही .
हे या मागचे मोठे वैशिष्ट्य आहे सकाळी यात्रा कमिटीच्या वतीने कावडीने पाणी घेऊन येणाऱ्या तरुण मित्रमंडळाला वाजत गाजत पाणी व त्यांना गावात घेऊन येतात त्यानंतर ते सर्व तरुण गावातील सर्व दैवतांना गोदावरी नदीने आणलेल्या पाण्याने स्नान घालतात सकाळी नऊ वाजता म्हसोबा महाराज येथे अभिषेक करण्यात येतो यावेळी नवनिर्वाचित सरपंच शशिकांत पठारे .उपसरपंच दौलत चेचरे ग्रामपंचायत सदस्य शरद चेचरे . रविंद्र गिरमे .दिपक सोनवणे या उभताच्या हस्ते अभिषेक करण्यात आला . सायंकाळी काठीची मिरवणूक व पालखीची मिरवणूक ढोल ताशे व डीजे च्या साह्याने फटाक्याच्या आतिषबाजीत वाजत गाजत गावातुन मिरवणूक काढण्यात येते. यात्रेनिमित्त गावात करमणुकीचा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला होता या एकच एकच एकच बैलगाडा शर्यत या गाण्याने मात्र धुमाकूळ घातला कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्यामुळे यात्रा कमिटीचे सर्वांनी अभिनंदन केले कार्यक्रमास गावातील सर्व नागरिकांनी आनंद घेतला.